वागताना
कुणी कधी काय करावं
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो
पण यावर निर्बंध घालणे
हा कावा जहरी ढसणं असतो
जनता सहन करतेय म्हणून
हूकमी जगणं ना लादलं पाहिजे
अन् स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी
किमान नीयतीन वागलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा