कृत्रिमतेत
जस-जशी गरज भासु लागेल
तसा निसर्ग झुलवु लागतील
निसर्ग चक्रात चालता-चालता
माणसं निसर्ग चालवु लागतील
नैसर्गिक नाही झाले तरीही
माणसं कृत्रिम ओले होतील
गरज भासेल तेव्हा-तेव्हा
ढगांचे सिझर केले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा