विचार
वैचारिक क्रांती करण्यासाठी
वैचारिकतेचाच लढा असतो
पुरोगामी विचार मांडताना
प्रतिगामित्वाला तडा असतो
म्हणूनच रासवटांकडून तो
घाता-पाताने लढला जातो
पण विचार हा मरत नसतो
तो जोमा-जोमाने वाढला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा