सरकारी हातभार
होरपळतोय हा महाराष्ट्र
तरीही सरकार गप्प आहे
शेतकरी आत्महत्या करतोय
सरकारची भुमिका ठप्प आहे
आणीबाणी ओळखुन घेऊन
कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे
मोडत्या संसारांना शेतकर्यांच्या
सरकारने हातभार लावायला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा