लोकसंख्ये बाबत
लोकसंख्या खुप वाढते आहे
हि समस्या कॅपीटल आहे
लोकसंख्या वाढणे म्हणजे
विकासालाही झळ आहे
म्हणूनच कुटुंब नियोजन हे
प्रत्येक कुटूंबात घडले पाहिजे
दारिद्र्य वाढीचे मुख्य कारण
कुटूंबातुनच ना वाढले पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा