निवडणूकीय चकमक
जवळचे दुर जातात कधी दुरचे जवळ येऊ शकतात ज्यांना निस्वार्थी ठरवले तेही स्वार्थ पाहू शकतात
निवडणूक आली म्हटलं की हि चकमक बहूपात्री असते कोणाचा पक्ष कधी बदलेल याची काहिच खात्री नसते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा