कर्ज माफी,...!
विरोधकांनी विरोधही केला
तरीही जाग आलीच नाही
दूष्काळी परिस्थितीची जणू
सरकारला जाण झालीच नाही
कर्ज माफीचा मुद्दा वारंवार
सरकार कडून टळतो आहे
अन् कर्जाच्या बेरजेमध्येच
शेतकरी घूटमळतो आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा