आमचे मत
आहे एक राजा शौर्याचा
तर दुसरा राजा ज्ञानाचा
आज संगम घडून आला
दोन्ही राजांच्या वारसांचा
गरीब मराठा समाजासह
हि बहुजनांची आशा आहे
हि महाराष्ट्राचीच नव्हे तर
हि देशाची ही दिशा आहे
ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा